आयोद्धेचे विदारक वास्तव
अयोध्या आणि फैजाबादेत दारिद्र्यरेषेखालील लोकांचो संख्या भरपूर आहे , बेकार ,हाताला काम नसलेले लोक , शेतमजूर ,स्त्री पुरुष , अडाणी राहिलेली मुले आणि इअछा असूनही शिक्षण सोडलेली मुले उत्तर प्रदेशात महाराष्ट्रापेक्षा लाखोंनी अधिक आहेत ,आरोग्य सुविधांची वानवा , जाती पात ,भुकमरी हि स्थिती अयोध्येतील हिंदू आणि मुसलमान दोघांचीही आहे , निकाल कोणाच्याही बाजूने येवो स्थिती सुधारणार आहे का ? .. भारतीय लोकांनी हा मुद्दा सोडून द्यावा आणि माननीय कोर्टाचा जो काही निकाल असेल त्याचा आदर करावा .. हिंदू मुसलमानांनी आप आपसात तेढ वाढवू नये , सुप्रीम कोर्ट भावनेचा आधारावर निकाल देत नसून संपूर्ण पुराव्यांचा अभ्यास करूनच निकाल देतो म्हणून आदर करा .
Comments
Post a Comment