Posts

The Secret of Most Mysterious Ancient Caves In The Himalayas, Northern India

https://www.facebook.com/vinaykumar.madane/posts/1756875394444868?__xts__%5B0%5D=68.ARDJjIQQjrdgZt1d9aHpTmmDJvcAIlNT1psIgK9QUnlTAMn6Vns6eqQ556peO7L5klodCeAUFeyZIsh0_xF6MlFSgSOB0XB8ANwviqpjkFBQ-aqY-KfkMuVhbt5sPfqpYgdXfd4Y6pkdu39PkpyP_f7T1MIXvj8jY_279IFx0lfoz_76ZOVpn47DYu9NLWCQ4wPe0WM44tyAAbkVSktFt2ZxgXtYQ2O7n7URkvbGBSQJ0jN2SxWqZT6th-OMYCPNRGsCmW2GKy0UwwCrjg8CyTgRTSmGhes3HFvGJ7QeXwYAEr-6uCO5doAl_rxgHmWoqIfjBAgVAN_ndzPZigyyfFXlZ2be3LJgvw&__tn__=-R

फार अहंकार वाईटच

Image

अहंभाव नकोच

Image

आयोद्धेत रामाचे कोणीच वंशज का नाही वास्तव्य करत आहे?

Image
 को आयोद्धेत रामाचे कोणीच वंशज का नाही वास्तव्य करत आहे? एक छोटासा तरी राजवाडा पाहिजे होता की नाही? नुसती  https://www.facebook.com/vinaykumar.madane/posts/1755251027940638

आयोद्धेचे विदारक वास्तव

अयोध्या आणि फैजाबादेत दारिद्र्यरेषेखालील लोकांचो संख्या भरपूर आहे , बेकार ,हाताला काम नसलेले लोक , शेतमजूर ,स्त्री पुरुष , अडाणी राहिलेली मुले आणि इअछा असूनही शिक्षण सोडलेली मुले उत्तर प्रदेशात महाराष्ट्रापेक्षा लाखोंनी अधिक आहेत ,आरोग्य सुविधांची वानवा , जाती पात ,भुकमरी हि स्थिती अयोध्येतील हिंदू आणि मुसलमान दोघांचीही आहे , निकाल कोणाच्याही बाजूने येवो स्थिती सुधारणार आहे का ? .. भारतीय लोकांनी हा मुद्दा सोडून द्यावा आणि माननीय कोर्टाचा जो काही निकाल असेल त्याचा आदर करावा .. हिंदू मुसलमानांनी आप आपसात तेढ वाढवू नये , सुप्रीम कोर्ट भावनेचा आधारावर निकाल देत नसून संपूर्ण पुराव्यांचा अभ्यास करूनच निकाल देतो म्हणून आदर करा .

सतिप्रथा आणि यात काही साम्य असू शकत काय?

https://www.inmarathi.com/catholic-church-witch-hunting/?utm_source=fun&fbclid=IwAR2CwSCXiPv48YxiR3CY6g7Fvu5WdXnxxRnyhjEA7yP1m8KKtf4PoL_by2c

रामायणाचा काळ आणि मंदिराचे पुरावे(संदर्भ:हे शिल्प आठव्या शतकातील वेरुळ लेण्यातील आहे)

Image
रामाचा जन्म हा आयोद्धया येथेच सुमारे १४ लाख वर्षांपूर्वी झाला होता यावरती माझा विश्वास आहे.भारतातील वैदिक लोकांना राम हा अप्रिय तर वैदिक ऋषी राम-जमद्गनी(पर्शुराम) हा प्रीय होता.तत्कालीन जगतात देव म्हणून रामाची कोणीही पूजा करत नव्हते. राम हा देव होता की माणूस? याचे उत्तर आपल्याला बाईबल देते.रामाचा पुर्वज आदम(मनू) याला स्वर्गातून हाकलले होते म्हणून हे लोक पृथ्वीवरती आले होते.परंतू सध्या मनूचे  कोणीही वंशज नाही आहे.आपण सर्व माकडाचेच वंशज आहोत.परंतू प्राचीन सुमेरिया आणि ईजिप्तच्या बर्याच राजांची नावे रामाने सुरु होणारी होती.राम हा अरबी लोकांनी ही प्रीय होता.याचा अर्थ राम हा भारतीयांपेक्षा पश्चिमेत अधिक प्रिय होता. भारतात रामाचे महत्व भारतात गुप्त साम्राज्यात रामाचे महत्व वाढले.पश्चिम आशियात गुप्त साम्राज्याच्याही सुमारे २००० वर्षे अगोदर सुमेरिन राजांची नावे राम या शब्दाने सुरु होणारी सापडतात.भारतात सर्वात प्रथम रामगुप्त या गुप्त वंशी राजाचे रामावरुन सुरु होणारे नाव मिळते.वाल्मिकी रामायण,जैन रामायण आणि थाई रामायणात अनेक स्थानिक घटनांचा संबंध रामायणाशी जोडला आहे त्यामुळे ऐतिहासि...